मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

माझे मन ( माझे विचार माझे सुविचार )
माझे विचार
१  

संस्काराने माणसाचे जीवन घडते ,
तर अहंकाराने माणसाचे आयुष्य बिघडते....
© माझे मन :  राहुल दादा बिचकुले 

२ 
जीवनातील कर्माच्या बिजावर किर्तीच्या फळाचा गोडवा अवलंबून असतो.
© माझे मन :  राहुल दादा बिचकुले

३ 
प्रेम म्हणजे 
दोन अक्षरी शब्द 
दोन जीवांचे मिलन 
दोन क्षणांचा खेळ 
कधी बसतो मेळ 
तर कधी होतो साऱ्या आयुष्याचा घोळ 
                                                                                                         © माझे मन :  राहुल दादा बिचकुले 

माझे मन : २०१३ पासुन 

1 टिप्पणी:

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...