माझे विचार.....
* यशाच्या मार्गावर चालत असताना अपयशाचे काटे आडवे येतात.
परंतु त्यांचा विचार न करता चालत राहाल तर यशाच्या शिखरावर हमखास पोहचाल.
* अपयशाच्या पायऱ्या कितीही असल्या तरी शेवटी यशाची पायरी हि असतेच .
* यशाचे शिखर कितीही दुर असले तरी तेथे पोहचण्यासाठी मार्ग हे असतातच .
* दुख असल्याशिवाय जिवनात खऱ्या सुखाचा अर्थ कळत नाही, तसेच अज्ञान असल्याशिवाय खऱ्या ज्ञानाची किंमत कळत नाही.
© राहुल दादा बिचकुले
माझे मन २०१३ पासुन
छान
उत्तर द्याहटवा