माझे विचार....
सुखाची दारे उघडण्यासाठी दुःखाच्या पायऱ्या चढाव्या लागतात,
तसेच ज्ञानाच्या सागरात पोहण्यासाठी अज्ञानाचा चिखल हा तुडवावाच लागतो.
जिवनात अवघड आणि सोपे असे काय आहे. तर ते ' जे आपले मन अवघड समजते ते अवघड व जे सोपे समजते ते सोपे ' म्हणून अवघड आणि सोपे असे काही नसते तर तो फक्त आपल्या मनाचा कल असतो.
जगात सुंदर असे काय आहे ? व जगात कुरूप ( वाईट ) असे काय आहे ?
तर ते माणसाचे जिवन आहे !
जिवनात सुंदर असे काय आहे ? व जिवनात कुरूप ( वाईट ) असे काय आहे ?
तर ते माणसाचे मन आहे !
कारण : या गोष्टीचा कल हा अतिवेगवान आहे.
तुम्ही वागाल तसे जगाल
तुम्हाला सुचेल तसे घडेल ...........
© राहुल दादा बिचकुले
छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा