रविवार, १७ एप्रिल, २०२२

विचार - जिवनात अपयश आले तरी

जिवनात अपयश आले तरी 
खचुन जावु नका...!
पुन्हा उभे रहा
प्रयत्न करत रहा...!
कारण
अपयशाच्या पायऱ्या 
आपल्याला मजबुत बनवतात
आणि यशाच्या शिखरावर 
पोहचण्यासाठीचे बळ देत असतात...!

कवी : राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...